Header Ads

Fashion

People

माझ्या बद्दल...

कागद समोर पसरलेला असतो...काय लिहावं कळत नाही...सगळीकडे गोंधळ,भंडाऊन सोडणारे हिडीस वागणे,गाणे ऎकू येते दिसते,वादमधूरता, लय, शब्द, संस्कृती कशाचीही सोय नाही.......................
मन सैर भैर झालेलं........
............जाणवतं...कागदाच्या कोप-यावर उगाच, कसलातरी विचार करायच्या मनस्थितीमुळे उगीचच
एक टिंब बालपेननं भिरवत राहतो................
............पेनाच्या गिरक्यागत एकेकवलय, उलगडत, गुंतत जातं ठरावीक विचार आकार घेत पहिली ओळ सुरू होते........................

सुकला रे वसंत सारा, सांग कुणा मारावी हाक?
अंधाराची नक्षी बावरी, फ़ुले प्रकाशाची तू टाक.

प्रेमा तुझा रंग असा

२:४२ AM
प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...Read More

आषाढास -

११:२४ AM
विखुरल्या स्वप्नातील कळ्या, सांत्वन तरीही देत राहिलो बुडले रे सर्व किनारे, नाव तरीही वल्हवित राहिलो. अश्रू भारले नयन पुसत, भुतकाळ तसा...Read More

नगरवधू...

६:५१ AM
पुन्हा पुन्हा आठवतात तुझे अतृप्त डोळे आणि-- तुझेच घायाळ स्वप्नपक्षी कां रे असे अश्रू ढळते? कां रे मग भग्न हृदय जळते? अश्रूंना नसते ...Read More

अटळ सत्य......

२:३८ AM
किती घेशील आढेवेढे, तुझ्या पैंजणातूनच झळकणार तुझी प्रिती. घुंघरू अबोल का कधी? सग्यांचा संसर्ग हासरा, विश्व सगळे छळणामय. पाण्याची आस ...Read More

एक पूर्णविराम....?

२:३१ AM
एक टिंबवलय... अर्भकाचे निसटते क्षण बेंबीच्या देठाशी असलेले नाते फ़ुलारलेले नवजात.... एक ब्रम्हांड.... उंच गगनाशी उड्डान झेपावणा-या आ...Read More

अमिट लेख

२:१९ AM
तुझ्या कुंकवाला आधार गं मेणाचा पणतीत नाही ज्योत प्रकाश काजव्यांचा दीठावलेल्या पापण्यांना आसवांचा गं पूर काळाच्या ओघावर पाण्याच्याच रेषा हृदय...Read More

बळीराजा

भिंतीच्या उलगडल्या रेघा;लई दिस झाले,नाही मारला चुना पावसाचं आड्यातुन गळते पाणी;लई दिस झाले,नाही फ़ेरलं आडं आंगणातली चुरमडली तुळसी;झडले सारे पानं शेतातलं पीक सारं;गेलं करपून

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर,माझी स्मृती फ़ुलु देत एकदातरी प्राजक्तासारखी।उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।

सांगून ठेवतो

आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा,आज ढ्गाआड लपू नकोस,सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच ओलं दंव टिपू नकोस,माझी प्रिया येणार आहे ती आल्यावर...

आदर्श विवाह : आजची आवश्यकता

हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.

प्रेमा तुझा रंग असा..

प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...

Business

Blogger द्वारे प्रायोजित.